राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - Paper 1 1. उपग्रहामध्ये, अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण _________ अ, उपग्रहाच्या आतील पृष्टभागाकडून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे शून्य असते. ब. अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्टभाग एकमेकाकडे आकर्षिले जातात. क. अंतराळवीर हा कोणत्याही गुरूत्वीय बलाने आकर्षिला जात नाही. ड. वरीलपैकी कोणतेही नाही. पर्यायी उत्तरे : A. अ, ब आणि क B. फक्त अ आणि ब C. फक्त अ आणि क D. फक्त ड 2.इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये (डिजिटल) अंकात्मक संदेश अ. सलग संदेश संच पुरवत नाहीत. ब. स्वतंत्र (विलग) पाय-यांमध्ये सादर केले जातात. क. बायनरी (द्विमान) संख्यापद्धतीचा उपयोग करतात. ड. दशमान आणि द्विमान (बायनरी) या दोन्ही संख्यापद्धतींचा उपयोग करतात. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? पर्यायी उत्तरे : A. फक्त अ आणि ब B. फक्त ब आणि के C. अ, ब आणि क D. वरील सर्व 3. अणुकेंद्रका भोवली दुसन्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनची उर्जा - 3.4 eV आहे. त्याची तिस-या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ? A. - 1.51J B. - 3.4eV C. - 1.51 eV D. - 13....
दैनिक चालू घडामोडी: 22 जुलै 2023 राष्ट्रीय बातम्या 1. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भूजल कायदा लागू करण्यात आला. 20 जुलै 2023 रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने उघड केले की भारतातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी भूजल कायदा यशस्वीपणे लागू केला आहे. शाश्वत पाणी व्यवस्थापनाला चालना देण्याच्या उद्देशाने या कायद्यात पावसाच्या पाण्याच्या संचयनासाठी महत्त्वपूर्ण तरतूद समाविष्ट आहे. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री, बिश्वेश्वर तुडू यांनी माहिती दिली की, मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्य भूजल कायदे लागू करण्यात मदत करण्यासाठी एक मॉडेल बिल तयार केले आहे. 2. सहारा ठेवीदारांना परतावा मिळण्यासाठी सरकारने CRCS-सहारा रिफंड पोर्टल सुरू केले. एका महत्त्वपूर्ण प्रसंगी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ‘CRCS-सहारा रिफंड पोर्टल’ लाँच केले , ज्याचे उद्दिष्ट सहारा समूहाच्या 10 कोटी ठेवीदारांना 45 दिवसांच्या कालावधीत त्यांचे पैसे परत करण्याचा दावा करण्यासाठी सुविधा देण्याचे आहे. पोर्टलचे महत्त्व अधोरेखित करून, शाह यांनी ठेवीदारां...
कविवर्य मंगेश पाडगावकर 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवणारे, जगण्याचं बळ देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कण्हत कण्हत न जगता गाणं म्हणत जगायला शिकविणाऱ्या मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या कवितांतून व गीतांतून रसिकांना अखंड जीवनानंद दिला. कविता हा माझा श्वास आहे, असे कायम म्हणणारे पाडगावकर हे खरे आनंदयात्री कवी होते. मंगेश पाडगावकरांचा जीवनपट जन्म : १० मार्च १९२९ (वेंगुर्ला) पूर्ण नाव : मंगेश केशव पाडगांवकर शिक्षण : मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. कारकीर्द : काही काळ मुंबईच्या रुईया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवला. १९५३ ते १९५५ अशी दोन वर्षे साधना साप्ताहिकात सहसंपादक म्हणूनही काम केले. मुंबई आकाशवाणीवर १९६४ ते १९७० या कालावधीत निर्माता म्हणून केले. युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस येथे मराठी विभागाचे मुख्य संपादक म्हणून काही वर्षे काम ...
Download zalayvar open hoth nhi
उत्तर द्याहटवा